Skip to main content

Posts

#चिवड्याचे_थालीपीठ#

  या पदार्थासाठी घरी जवळपास 10/15 दिवस जुना आणि कुणी खात नसल्याने दीनवाणे कटाक्ष फेकत असलेला चिवडा हवा. आधी या चिवडा संपावा म्हणून घरातल्यांना आग्रह करून त्यांची बोलणी खाल्लेली असावी म्हणजे आई तुला खपवाखपवी करायला आम्हीच लागतो का असे मुलांनी म्हणायला हवे. ए तुझे चिवडा पूराण बस कर बाई तु खा मला नको असे नवर्याने पण म्हणायला हवे. मग मी तरी तुला का खाऊ असे दुर्लक्ष आपण पण करायला हवे. असे काही घडले की चिवड्याची खूमारी अधिक वाढते. तर असा चिवडा खसकन डबा ओढुन वसकन  मिक्सरच्या भांड्यात ओतावा. खर्रकन मिक्सरचा कान पिळुन चिवड्यातले दाणे  कढीपत्ताा डाळे मिरच्या या सह तो मिक्सरमधून बारीक दळावा. परातीत घेऊन त्यात वाटीभर बेसन व वाटीभर कणीक बचकभर तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ कचाकचा कापलेला कांदा घालून वचकटपणे मिसळावे. शेतकर्यांच्या संपामुळे 20 रू ला 20 काड्या मिळालेल्या कोथिंबिरीच्या काड्यातल्या 5/6 काड्या ओढून कराकरा चिरून त्यात घालाव्यात.  पाणी घालून लेकराला जितक्या मायेने गोंजारतो तसे गोंजारून गोळा मळावा.  धपकन तवा ठेऊन त्यावर सर्रकन तेल ओतावे. मग थालिपीठाचा गोळा त्यावर ठेवून नवर्याने सांगितलेली भा...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

Who invented Idli?

It seems to be a funny question but relevant now. The World Health Organization listed Idli as one of the most hygienic and nutritious food. It is the favourite breakfast of Kerala, Tamil Nadu and Karnataka. Along with Sambar, Idli nourishes us. Then how it originated? Very interesting to note that, "Idli" is the modified form of "Kedli" of Indonesia. The story goes like this… Fermented food especially Kedli is the most favourite food of Indonesia. Once a Hindu King of Indonesia visited South India during 8 th century looking for Bride. The cooks accompanied the King prepared Kedli to serve him. The Indian cooks studied the preparation of Kedli and modified according to their imagination. Originally, the Idli was a preparation of fermented Blackgram pulp but later rice also added to fasten the fermentation process. In India, Idli originated in Karnataka according to the writing Vaddaradhane of Sivakoty Acharya of 920 AD. It describes Idli as one of the 18 items serv...

*व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये*

*व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये*  *१. गगनभरारीचं वेड* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. *२. झुंज* वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. *३. कॅलेंडर*  भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर. *४. संघर्ष कुठपर्यंत?*  आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सो...

Magic thing about home..

This is one road, I travelled, with my darling dogs Sasha and Jazzy, called it home for few years, enjoyed the country life, the morning walks in Kinsella Park, the fetching of the sticks, then chasing the squirrels and the rabbits and listening to the country music on the way, the scenic beauty of this small village, the changing colours of the seasons, the pond, the sky, the trees.. then the deer and the birds… the ducks who adopted us and demanded timely feed and filling our lungs with lots of fresh air.  Made friends with Judy and Donna, adding flavor to my stay and met many new friends along the way, then the trips to the county library and participating in their activities and my workouts at YMCA, that experience of seeing the tourist places within this country and becoming an amateur photographer, looking back, walked this less travelled road just by coincidence. And now returning back with loads of memories. It felt good when I left home and it feels even better to come bac...

जातिवंत कवी

जातिवंत कवी... किती चपखल वर्णन केलयं बघा,  एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ...  शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा... त्या म्हणाल्या... चुकतोयस तू प्रविण... जे निरभ्र असते ते *आकाश*.. आणि.. जे भरून येते ते *आभाळ*.... 😊😊 Source: Whatsapp..

अनामिक कविता

एखाद्या रात्री कधीतरी  जमा होतात सावल्या, गरम होतात डोळे नि  तडतडतात बाहुल्या... मुक्यानेच सांगू लागतं  दुखलेलं पाणी,  "इतकं हळवं चुकूनसुद्धा  असू नये कोणी..." गाऊ नये कोणी कधी  उदास उदास गाणी, कळावीत सारी दुःखं  इतकं होऊ नये ज्ञानी... वाचूच नये मुळात कुठलं  जाडजूड पुस्तक, विचारांपासून शक्यतो  दूर ठेवावं मस्तक... जशी नजरेस दिसतात  तशीच पहावीत चित्रं, जसे आपल्याशी वागतात  तसेच समजावेत मित्र... उगाच फार खोल आत  नेऊ नये दृष्टी, खऱ्या समजाव्यात  साऱ्या सुखांताच्या गोष्टी... पेनाच्या जिभेवरच  सुकू द्यावी शाई,  फार त्रास होईल  असं लिहू नये काही... हळवं बिळवं करणारे  मुळात जपूच नयेत छंद, करून घ्यावीत काळोखाची  सगळी दारं बंद... सायंकाळी एकटं एकटं  फिरू नये दूर, समुद्रकिनारी लावू नये  आर्त, उत्कट सूर... चालू नये सहसा फार  ओळखीची वाट, भेटलंच अगदी कुणी  तर मिळवावेत हात... जमल्यास चारचौघात  बघावं थोडं मिसळून, लहान मुलासारखं कधीतरी  भांडावं उसळून... आवडणार नाही  पंचमीच्या चंद्राची कोर, एवढंसुद्धा कोणी कधी  होऊ नये थोर... घट्ट घट्ट बसलेल्याही  सुटतातच गाठी, कपाळावर म्हणून सारखी  आणू नये आठ...