Skip to main content

Capt. Dipak Sathe Commander of Ill-fated Air India Flight.


*Capt Sathe* He won Sword of honour , 127 Pilot course. Had won president gold medal for Best in flying. Later Test pilot.
Exceptional pilot. Qualified Test pilot.
Aircraft Aquaplaned due to heavy waterlogging on runway. Brakes totally Non effective.


Its hard to believe that Dipak Sathe, my friend more than my cousin, is no more. He was pilot of Air India Express carrying passengers from Dubai in 'Vande Bharat Mission', which skidded off the runway at Kozhikode International Airport yesterday night. 

What is learnt is as follows:
Landing gears didn't work.
Ex IAF pilot made three rounds of airport to empty the fuel.
He turned off the engine right before the crash. 
He belly landed after the 3rd iteration.
The right wing was ruptured.
The Pilot martyred but saved life of 180 co-passengers.

Deepak was an experienced aerial operator with 36 years of flying experience. A passout of NDA, topper in the 58th course and an awardee of 'Sword of Honour', Dipak served Indian Air Force for 21 years before joining as a Commercial Pilot with Air India in 2005.

He called me just a week before and was jovial, as always. When I asked him about the 'Vande Bharat' Mission, he was proud of bringing back our countrymen from Arab countries. I asked him,"Dipak, do you carry empty Aircraft since those countries are not allowing entry of passengers?" He had replied," Oh, No. We carry fruits, vegetables,medicines etc to these countries and never the aircraft flies to these countries empty." That was my last conversation with him. 

He leaves behind his wife and  two sons, both pass outs of IIT Mumbai. He is a son of Brigadier Vasant Sathe who stays in Nagpur along with his wife. His brother, Capt Vikas, was also an Armyman who laid his life while serving in Jammu region.

A soldier lays his life to save the lives of his countrymen.
It reminds me of a poem by a soldier :

If I die in a war zone,
Box me up & send me home

Put my medals on my chest,
Tell my Mom I did the best

Tell my Dad not to bow,
He won't get tension from me now,

Tell my brother to study perfectly,
Keys of my bike will be his permanently

Tell my Sis not to be upset,
Her Bro will not rise after this sunset

And tell my love not to cry,
"Because I am a soldier Born to Die...."

... Nilesh Sathe

[8/7, 21:27] Aircraft crashed at Calicut

[8/7, 21:29] Vande Bharat flight from Dubai, no fire, pilot dead, plane broken into two pieces

[8/7, 21:30] *DGCA statement*

Air india Express AXB1344, B737 Dubai to Calicut, person on board 191, visibility 2000 meter, heavy rain, after landing Runway 10, continue running to end of runway and fall down in the valley  and broke down in  two pieces.

[8/7, 21:30] Deadly mishap at Kozikode(Calicut Airport) Kozikode bound Dubai- Kozikode AIR INDIA flight crashes at the boundary wall of Kozikode Airport. Pilot Dies. Many injured. Plane broke into two pieces.


१०.८.२०२०

*शेअरिंगचं सौजन्य : अरविंद कुलकर्णी—ठाणे*

परवा केरळमध्ये कालिकत येथे झालेल्या विमान अपघातानंतर मिडीयावर पायलट दीपक सुधाकर साठे यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीचा आलेख अभिमानाने सांगितला जात होता. त्यांच्या कुटुंबियांची माहिती दिली जात होती.परंतु हे सगळं होत असताना दुस-या पायलटच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा नव्हता. माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या जर हे लक्षात येतं तर मिडीयाला साधा त्या को-पायलटचा उल्लेख देखील करता येऊ नये याचं आश्चर्य वाटत होतं. मालिका किंवा जाहिराती प्रसारित होताना, यातील काही भाग आपल्याला आक्षेपार्ह वाटल्यास कळविण्यासाठी खाली लिंक दिली जाते तशी मीडियासाठी एखादी लिंक आहे का ते मी शोधत होते पण माझ्या सारख्या नेटबद्दल अल्प ज्ञान असलेल्या व्यक्तीला ते काही सापडलं नाही. दुस-या पायलटवर झालेला हा अन्याय आहे असं खूप वाटत होतं. पण आज एक पोस्ट व्हायरल झालेली पाहिली, शलाका साठे यांच्या नावाने, ज्यांच्या वडिलांचं नाव आहे कॅप्टन दीपक सुधाकर साठे, ज्यांनी परवा अनेक प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी स्वत: मृत्यूला कवटाळले. सुरुवातीला एकाच पायलटच्या मृत्यूची बातमी होती पण नंतर दुसरा पायलटही मृत्युमुखी पडल्याची बातमी आली पण त्याच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता याचं आश्चर्यच वाटलं. तो व्हायला हवा आणि ह्या बलिदानात त्या दोन्ही पायलटचा सारखाच वाटा होता हे लोकांसमोर यायला हवं हे कॅप्टन साठे यांच्या मुलीने आपल्या लेखाद्वारे दाखवून दिलं यात त्यांचा मोठेपणा आणि संस्कार दिसून येतात. त्या पायलटचं नाव कॅप्टन अखिलेश कुमार शर्मा होतं. तो ३२ वर्षांचा म्हणजे कॅप्टन साठे यांच्या जवळ-जवळ निम्म्या वयाचा होता, दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं आणि एक-दोन आठवड्यातच त्याच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार होता. हे शलाका यांच्या पोस्टवरूनच कळलं. विमानाचा इंधन साठा संपवून विमान उतरवण्याचा आत्मघातकी निर्णय दोघांचाही होता. त्यावेळी त्यांच्या मनात काय विचार आले असतील? कप्तान साठे यांची एअर फोर्स पायलट म्हणून खूप कौतुकास्पद कारकीर्द होती. अनेक शौर्यपदकांचे आणि प्राविण्यपूर्तीचे ते मानकरी होते. त्यांची दुसरी पिढी तरुण होती. आपल्या वाट्याला कितीही आयुष्य आलं तरी ते आपल्याला भरभरून जगण्यासाठी हवंच असतं. तरीही, काही प्रमाणात ते मनासारखं जगून घेतल्याचा आनंद आणि अजून आयुष्याला सुरुवातही झालेली नसताना ते जगायचं राहून जाणार आहे हे दु:ख त्या दोन्ही पायलटच्या मनात एकाचवेळी दाटलं असेल का? मृत्यू समोर दिसत असताना आपला विचार न करता केवळ प्रवाशांना वाचवण्याची त्यांची धडपड स्वत:च्या मृत्यूत संपणार आहे हे कळत असतानाही पत्करलेलं हे हौतात्म्य केवळ सलाम करण्यायोग्यच आहे. देशासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं मरण त्या दोघांनीही पत्करलं. त्यात श्रेय देताना हा फरक कशासाठी? आणि त्याचं कोणालाच काही वाटू नये याचंच दुख आहे.

आपल्या वडिलांच्या नावासोबत कॅप्टन अखिलेश शर्माचं नावही आदराने घेतलं जावं असं आवाहन करण-या शलाका साठे यांचंही मनापासून कौतुक. दोन्ही पायलटना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या हौतात्म्याला अगदी कडकडीत सलाम!

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ