Skip to main content

UNIQUE VILLAGES IN INDIA

*● UNIQUE VILLAGES IN INDIA*
*● गांवांचा वेगळेपणा ......*

*१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*
    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
    गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.
    गांवात चो-या नाहीत.

*२)• शेटफळ (महाराष्ट्र*)
    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 
    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

*३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*)
    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 
    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.
    सर्वाधिक GDP असणारं खेडं.

*४)• पनसरी (गुजरात)*
    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.
    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,
    Wi-Fi सुविधाही आहेत.
    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.

*५)• जंबुर (गुजरात)*
    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक
    "आफ्रिकन" वाटतात.
    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

*६)• कुलधारा (राजस्थान)*
    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.
     घरे बेवारस सोडलेली आहेत.

*७)• कोडिन्ही (केरळ*)
     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

*८)• मत्तूर (कर्नाटक*)
    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी
    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.

*९)• बरवानकाला (बिहार)*
    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 
    गांवात लग्न-सोहळाच नाही.

*१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)*
      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.
      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील
      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

*११)• रोंगडोई (आसाम)*
      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.
       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.

*१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*
        Korlai  village
       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.
*१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*
 एका गावातून ४६ पेक्षा जास्त  IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...
*१४) झुंझनु (राजस्थान)*
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...
६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...
••••••••••••••••••••••••••••
*●असाच वेगळेपणा जपणारी* 
     *आणखीही गांवे असतील,*
     *माहिती मिळवा, आणि*
      *इतरानांही माहित करून द्या*.

Copy paste

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...