Skip to main content

Posts

Wishing Happy Women's Day

The best day, I enjoyed, was while I lived in Ahmadabad.  I was a homemaker then, taking care of my 4 year son Neehar and 1.5 year old Abolee. After my daughter was born, I had stopped working. It was a 24/7 duty and I never remember looking at the calendar for the day or date.  To my luck, my younger brother Paresh had just secured a job at Coca Cola and was living in a palatial guest house little far from Thaltej, where we lived. That morning, I wanted to meet him and leaving my two kids with my in laws, went to Narayanpura. All the while, I was engrossed in my own thoughts. As I reached the place, I was trying to cross the junction and out of nowhere a young lady handed me a beautiful red rose and wished me, "Happy Women's Day".  I was on the moon and really that gesture  reminded me that 'yes', I am of some worth and that the phase, I am in, is just a passing one and I must make the most of this compulsive holiday. Since then, I never ever had regrets of takin...

माझा २७ वर्षाचा प्रवास

लग्न हा स्त्री च्या आयुष्यातला एक game changing event असतो। माझी पिढी तशी भाग्यवानच । हवे ते शिक्षण घेता येणारी आणि आपले लग्ना विषयी चे मत ठामपणे सांगणारी, बहुदा ही पहिलीच पिढी। माहेरी असे पर्यंत शाळा, कॉलेज, खेळ, इतर छंद जोपासणारी। कधी मधी आवडीने एखादा पदार्थ करणारी किंवा वेळ आलीच तर स्वयंपाकघर सांभाळणारी, एरव्ही नाही। आणि मग मनासारखे शिक्षण घेऊन करिअर कडे पाऊल घेत, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणारी। त्यातलीच एक मी।। आकाशभरारी घेण्याची उभारी असताना, लग्नाच्या उंबरठ्यावर मात्र बरीच ठेचकाळली। वकील मुलगी नको, उगाच घरात आणली तर एकाचे दोन होतील, घरातच वकिली डावपेच खेळेल, त्यात स्त्री कायदा बलवान। तर कोणी गव्हर्नमेंट job करणारीच हवी। कोणाचे काही तर कोणाचे काही। बाकीच्या मैत्रिणींचा काय अनुभव आहेत माहीत नाही, पण मला लग्न करताना एक वेगळेच समाजाचे रूप पहावयास मिळाले। तशी मी हळुवार, स्वप्नाळू होते, म्हणजे कवी मन ठेवणारी, त्यामुळे या अनभिज्ञ समाजाचे पोकळ रूप पाहून खूप कीव आली, मी सबला आहे, जगाला कणखर पणे तोंड द्यायची हिम्मत आणि तयारी आहे। मनाचे सर्व कोमल पाश तोडून, झाश...

Kitchen tips

1. दही को जल्दी और अच्छी जमाने के लिए रात को जमाते वक्त दूध में हरी मिर्च का डंठल तोड़ कर डाल दे !दही जबरदस्त जमेगी. 2. अगर सब्जी में नमक ज्यादा हो गया हो तो आट को गूंथ कर उसके छोटे - छोटे पेड़े ( लोइयां ) बना कर डाल दे नमक कम हो जायेगा. 3. प्याज को काट कर बल्ब या ट्यूब लाईट के साथ बाँधने से मच्छर व छिपकिली और मोर का पंख घर में कहीं भी लगाने से केवल छिपकिली नही आती यह आजमाए हुए हैं. 4. यदि फ्रिज में कोई भी खुशबू या बदबू आती है तो आधा कटा हुआ निम्बू रखने से ख़त्म हो जायेगी एक हज़ार बार अजमाया हुआ है .| 5. चावल के उबलने के समय २ बूँद निम्बू के रस की डाल दे चावल खिल जायेंगे और चिपकेंगे नही. 6. चीनी के डब्बे में तीन या चार लौंग डालने से चींटी नहीं आती. 7. बरसातों के दिनों में अक्सर नमक सूखा नही रह पाता वह सिल ( गीला गीला सा) जाता है आप नमक की डिबिया में ४-५ चावल के दाने डाल दें बहुत कम उसमे सीलापन आता है तब. 8. मेथी की कड़वाहट हटाने के लिये थोड़ा सा नमक डालकर उसे थोड़ी देर के लिये अलग रख दें. 9. आटा गूंधते समय पानी के साथ थोड़ा सा दूध मिलाये। इससे रोटी और पराठे का स्वाद बदल जाएगा. कुछ उपयोग...

काही आठवणीतील पावसाळे

पावसाचे वर्णन नागपुरकर आणि पुणेकर कराकडून काही दिवसांपासून खूपच वाचण्यात आले। मग मीही थोडा ताण देऊन, माझे नागपूर मधील लहानपणीचे पावसाळी दिवस आठवले। प्रामुख्याने आठवले ते, संपूर्ण परिसर धुतल्यागत स्वच्छ आणि हिरवागार व्हायचा आणि वातावरण मंद आणि कुंद व्हायचे। विशेष आठवण म्हणजे घरी थांबून दुलई किंवा पांघरून घेऊन आईच्या कुशीत दुपारची झोप काढायची। बाहेर पाऊस म्हणजे ओघाने घरी थांबणे आलेच आणि वातावरण थंड झाल्याने, भजी, गरम चहा आणि उबदार पांघरून... पुढे मुंबईला गेल्यावर... मुंबईतल्या पावसाला, तशी मजा मला कधीच जाणवली नाही, कारण दडलेली घाण खळखळ वाहत जात पाहताना कसली आलीय मजा। हो पण तेच समुद्रकाठी गेले तर आणि Gate Way of India ला गेले तर, एक आगळाच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळे। तो खवळलेला समुद्र आणि अंगावर उडणारे तुषार, त्याचा तो रुद्रावतार पहिला की पूर्णपणे मी हरखून जात असे... जसे तो आपल्याला, आपण किती क्षीण /खिसगणती आहोत या पृथ्वीतलावर, याची जाणीव करून देत असे। बंगलोर ला आलो आणि पावसाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले..रोज दुपार झाली की अभाळलेले..आणि केव्हा तरी 10-15 मिनिटे तो जोरधार कोसळनार आणि क...

Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप ३.५.२०१८

२-३ दिवसापासून शाळेच्या व्हाट्सअप्प group वर अनेक silent readers आहेत आणि त्यांना बोलते कसे करायचे हे वाचण्यात आले। तशी मी खचितच silent असते, पण गेल्या आठवड्यापासून माझी आत्म शुद्धी चालली होती। आज माझ्या ट्रिप चा शेवटचा टप्पा गाठला।  ही ट्रिप मी संपूर्ण Tatkal bookings करून आणि कमीतकमी खर्चात करायची ठरवली। ह्या ट्रिप चे नाव आहे 'Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप'. म्हणजे सर्व घरातील ८० च्या दरातील seniors ला भेटणे। स्वार्थ आणि परमार्थ म्हणायला हरकत नाही। करण त्यात शाळेतील आणि कॉलेज मधील मित्र मैत्रिणींची पण भेट घेतली आणि मनसोक्त गप्पा टप्पा खाणे सर्व झाले।  पहिला टप्पा मंत्रालयम, येथे घेतला, तेथे श्री राघवेंद्र स्वामी यांचे आंध्र आणि कर्नाटक राज्यात फार followers आहेत। अनेक वर्षांपासून ही जागृत समाधी पहायची होती, तिचे दर्शन झाले। मग मुंबईला , पहिला याप्पा डोंबिवली -मामा(७०चे) ठाणे -नितीन कांजूरमार्ग-मामेभाऊ, बांद्रा-प्रशांत डोंगरे, बोरिवली-मावशी (८०)। पुढे पनवेल जवळ रसायनी ला बाल मैत्रिणीची भेट। नंतरचा टप्पा, पुणे। 10 वर्ष शेजार असलेले पाठक - आज industrialist मध्ये जाणतात --त्य...

एक आठवण..१८.४.२०१८

वारीच्या रस्त्यात दुपारी निघायचं Sandhykali पिठलं खिचडी 3 दगडांच्या चुलीवर रांधून  खायचं आणि पुढे रात्री चालायचं  कशी वाटते आयडिया! Dr.Vasanti ने लिहले.. मी: Idea मस्तच आहे। काल response द्यायचा राहून गेला।  अगदी जुन्या काळच्या लोकांची आठवण झाली।  2010 मधे मी एकटीच लोणार ला गेले होते..लोणार हे आमचे मूळ गाव...पण नोकरी निमित्त आजी आजोबा बाहेर पडले आणि गाव मागेच राहिले।फार लहान असताना एका लग्ना साठी गेलेले आठवते ते तेव्हढेच। मुलांना न्यायची फार इच्छा होती, शाळेत असे तो वर सर्व दाखवावे, पुढे ती आपली राहत नाही,  पण high स्कूल आणि ही जीवघेणी competition, त्यांना डोके वर कडू देईल तर शपथ..आई बाबांना पण जमत नव्हते.. कोणालाच वेळ नाही...करतकरत ४-५ वर्षें मी लोणारचा प्रोग्राम लांबवला, शेवटी एकटीच गेले। MTDC चे lodge online book केले। आई बाबांच्या आठवणीतले लोणार पार बदलले होते, lodge एकदम झक्कास वाटले। दुराऱ्या दिवशी तळ्यातल्या मंदिरात जायचे होते, पहाटे तयार होऊन निघाले तर खरी.. पण एकटीला धाकधूक वाटत होती..वाघ आला तर। खेड्यात ले एक कुटुंब आजी आजोबा आई बाबा नातवंड माझ्या सोबत...

Conquering the demons

मुलुंड ला आम्ही, P & T (पोस्ट अँड टेलिग्राफ्स ) च्या कॉलनी मध्ये 8 वर्ष राहिलो। आमचा 5 मजल्यावर फ्लॅट होता। त्या काळी 82- 89, तुरळक वस्ती असल्यामुळे, 5 व्या माजलहूनही लांब पर्यंत सृष्टीसौंदर्य दिसायचे। माझ्या खोली च्या खिडकीतून डोंगर दिसायचे। माझा अभ्यासाचा table मी त्याच दिशेने ठेवला होता। मधून मधून बाहेरच्या हिरवळी आणि डोंगरा कडे पाहत अभ्यास व पुढील आयुष्याची स्वप्ने पाहण्यात 8 वर्ष निघून गेले। अनेक पाहुणे आलेत आणि राहिलेत पण। पण त्यातील एक मावस भाऊ खूप उत्साही, त्याने डोंगर चढून जाण्याचा प्लॅन केला, पण मला वगळले 😟, मी चढून जाऊ शकीन याची खात्री नव्हती त्याला..आयुष्यात, अनेक असे remarks ऐकायला मिळतात आणि न कळत आपण त्या वाटे चा विचार सोडून देतो...  पण ते डोंगर मला कायम खुणावत असत, बोलावत असत, माझे त्यांच्याशी अनेक वर्षाचे हितगुज होते, त्यांना मी कधीच विसरू शकत नव्हते.. आणि मग अचानक परत त्यानी निरोप धाडला। भेटायला ये म्हणून.. वय झाले तर काय.. मनाची उभारी तर आहे न.. मी हो म्हटले.. घरून परवानगी पण मिळाली आणि बस गेले मध्य रात्री उठून। सुर्योदयापूर्वी चा साधारण पहाटे चे 4 झाले असती...